बैलगाडी शर्यतींना मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. तसंच राज्य सरकारनं बैलगाडी स्पर्धांसाठी काढलेल्या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं आहे. ...
राज्यात दहीहंडीचा उत्सव आज जल्लोषात साजरा होत असताना पालघरमध्ये दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. पालघर तालुक्यातीसल धनसार (काशीपाडा) येथे एका गोविंदाचा दहीहंडी फोडताना वरच्या थरावरून पडून मृत्यू झाला आहे. ...
कोल्हापूर जिल्हा हा अनेक गुणवैशिष्ट्यांनी संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्यात शेतकरी खऱ्या अर्थानं सुखी संपन्न होऊ दे अशी भावना व्यक्त करुन कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाशिव खोत यांनी केले ...