- प्राची सोनवणे, वैभव गायकर नवी मुंबई : शहरातील मान्सूनपूर्व कामांचा बोजवारा उडाला असून, नालेसफाई, तलावांची स्वच्छता न झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गणेशाचे आगमन अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे. तरी नवी मुंबई, पनवेल परिसरातील बहु ...
तब्बल तीन आठवड्यांपासून राज्यावर रुसलेला पाऊस हवामान खात्याच्या अंदाजानुसार, रविवारी कुठे झिम्माड, कुठे धुवांधार, कुठे घनघोर, तर कुठे मुसळधार होऊन बरसला. दुष्काळाची धग जाणवणाºया मराठवाड्यासह राज्यात पावसाने साखर पेरणी केली आहे. नदी-नाल्यांना पूर आला ...
राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चे हक्काचे मिळावे, यासाठी ‘सर्वांना घरे’ ही योजना राज्य सरकार प्राधान्याने राबवीत आहे. घरांच्या संदर्भात समाजातील सर्व घटकांचा विचार करून योजना राबविण्यात येत असून, २०२२ पूर्वी गिरणी कामगार, पोलीस आणि आदिवासींना घरे ...
एसटी महामंडळाच्या माध्यमातून शासनातर्फे देण्यात येणाऱ्या प्रवासी सवलतीसाठी, स्मार्ट कार्डला आधार कार्ड क्रमांक जोडणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे आधार क्रमांक नसलेल्या स्मार्ट कार्डधारक प्रवाशांना सवलतीचा लाभ मिळणार नाही. यासंबंधीची घोषणाच परिवहनमंत् ...
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाºयांची संख्या लक्षणीय आहे. यामुळे गर्दी नियंत्रणासाठी आणि उत्सव काळात प्रवास सुखरूप होण्यासाठी प्रवाशांचा ‘अॅडव्हान्स बुकिंग’कडे कल आहे. उत्सव काळासाठी एसटीने तब्बल २ हजार २१६ जादा एसटीची व्यवस्था केली आहे. यापैकी २ हजार ४७ ...
बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी वाहतूक अभ्यासक पुढे आले आहेत. मुंबईतील या जाणकार मंडळींनी तुटीतून बाहेर पडण्याचा मार्ग बेस्टला दाखविला आहे. त्यांनी केलेल्या शिफारशींचा विचार करून बेस्ट बचावचा सुधारित आराखडा तयार होणार आहे. ...
राज्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला असून पुणे, नाशिक, नगरला धरणक्षेत्रात धुव्वाधार पाऊस होत आहे. पुणे, नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे भरत आली आहेत. नाशिकला गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. नगरला चार तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने पाण्या ...
औरंगाबाद/ पुणे/ अहमदनगर/ नाशिक/ नागपूर/ कोल्हापूर : मराठवाड्यात ५० पेक्षा अधिक दिवसांपासून दडून बसलेला पाऊस शनिवारपासून परतला आहे. विभागातील आठ जिल्ह्यांत रविवारी सकाळपर्यंत सरासरी ६१.७२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे नद्यांना पूर आला. लातूर जिल्ह्यात ...
गेल्या पंधरवड्यापासून दडी मारलेल्या वरुणराजाने शनिवार व रविवारी बाप्पाच्या आगमन सोहळ्यांत जोरदार सलामी दिली. पावसामुळे सर्वच मंडळांच्या आगमन सोहळ्यांचा मुहूर्त हुकला. मात्र तसूभरही उत्साह कमी होऊ न देता, ढोलताशांच्या आवाजत नाचत-गाजतच रविवारी सर्व मंड ...
आजवर सरकारमधील निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असत; पण हल्ली भाजपा सरकारचे सर्व निर्णय कोल्हापुरातून होतात. पक्षात कोणाला घ्यायचे, मंत्रिपद कोणाला द्यायचे हे निर्णयही इथेच होतात. सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा हा प्रगोग चांगला आहे, असा मार्मिक टोल ...