सुहास पिंगे यांनी विद्युतवर चालणारी स्वयंचलित घंटा तयार केली आहे. दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी जाताना ही घंटा सुरू करून ठेवायची. प्रत्येक पाच मिनिटांची विश्रांती घेत ३० सेकंद मंदिरातील घंटा वाजत असल्यागत ती वाजत राहते. ...
मुंबई, घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून महिला वैमानिकासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपर पश्चिम भागातील जागृती पार्क परिसरात जीवदया लेनमध्ये ... ...
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसाच्या जोरावर एव्हरेस्ट सर करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची कामगिरी देशातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले. ...
ज्या शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला येईल त्या दाम्पत्याने मुलीच्या नावे शासनाच्या मदतीने १० वृक्षांची लागवड करण्याचा उद्देशाने ‘कन्या वन समृध्दी योजना’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...
नाणार प्रकल्प होणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. राज्याच्या हितासाठी प्रकल्प होणं गरजेचं असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ...
विकलांग व्यक्तींची काळजी घेणे शक्य नसणाऱ्यांसाठी 1955 साली स्थापन झालेल्या अंधेरी पूर्व महाकाली गुंफा रोडवरील कनोसा शाळेजवळील चेशायर होमचा सौरऊर्जा प्रकल्प आधारवड ठरत आहे. ...