विभागातील शालार्थची प्रलंबित प्रकरणे येत्या १५ दिवसांत निकाली काढून स्था. स्व. संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता ९ व १० वी करिता ४० विद्यार्थ्यांमागे शिक्षकांची ३ पदे मंजूर केली जाणार आहे. ५ जुलै २०१६ पूर्वीच्या शिक्षकांना अनिवार्य असलेली संचमान्यतेची अट ...
आरटीओच्या नियमावलीचे सर्रास उल्लंघन होत असल्याने आरटीओने कारवार्इंचा बडगा उगारला असून, ११० वाहनांची तपासणी करून ३८ स्कूल बस व व्हॅनचालकांवर कारवाई केली. यातून ४३ हजार ७९० रुपये दंड वसुली करण्यात आली. ही मोहीम १५ दिवस राबविण्यात येणार आहे. ...
तालुक्यात सर्वत्र भेसळयुक्त कुंदा वपरून खवा व पेढे विक्री व्यवसायच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. सामान्य नागरिकांसाठी ही मिठाई ‘गोड विष’ ठरत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असून, संबंधित अधिकाऱ्य ...
येथील एका तरुणाचे पोट दुखत असल्याने तो डॉक्टरकडे गेला. तपासणीनंतर त्याला लिहून दिलेली चिठ्ठी घेऊन मेडिकल स्टोअरमध्ये गेला. पोटदुखीची औषधी घरी घेऊन आला नि औषध त्याचे सेवन केले. दुसऱ्यांदा औषध घेताना मात्र बाटलीतून पालीचे अवशेष बाहेर पडले. त्याने तत्का ...
छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा असे संबोधले जाते. पिता कसा असावा, राजा कसा असावा याचे ते आदर्श उदाहरण होय, या देशाचे पहिले धर्मनिरपेक्ष राजा म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा आदर्श राजाचे अनुकरण करून आयुष्यात सेवाव्रत स्वीकारा, असे आवाहन केंद्रीय भ ...
आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचे भविष्यच राहिले नाही. गावात वीज, वाहने, खत, यंत्र सर्व शहरातून येते. गावातील मुलेसुद्धा पुढचे शिक्षण शहरातच घेतात. त्यामुळे गावातील लोकसंख्या, उत्पन्न घटत चालले आहे. त्यामुळे कुठलीही नवीन गुंतवणूक ग्रामीण अर्थव्यवस्थेत टिकाव ...
विधान परिषदेवर जाण्यासाठी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरात रस्सीखेच सुरू झाली असून, नेते लॉबिंगसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना या वेळी माजी खासदार नाना पटोले व माजी मंत्री नितीन राऊत या विदर्भातील नेत्यांकडूनच आव् ...