सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच, असे नाही; पण ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून अनेकांना बालवयातच हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. यात लोकमत संस्काराचे ...
येथील आश्रमात बापूकुटीच्या फाटकाजवळ महात्मा गांधीजींनी लावलेले अजस्त्र पिंपळाचे झाड आहे. या झाडाला ८२ वर्षे लोटली आहेत. किडीचा प्रादुर्भाव झाल्याने हे झाड धोक्यात आले होते. याला संरक्षित करून हिरवेगार ठेवण्यासाठी आश्रमची धडपड सुरू असल्याचे दिसून येत ...
महात्मा फुले आर्थिक विकास मंडळामार्फत सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी कर्ज दिल्या जाते परंतु, मागील सहा महिन्यांपासून एकाही बेरोजगाराला कर्ज पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे मागासवर्गीय बेरोजगार संतप्त झाले असून भीम टायगर सेनेच्या नेतृत्त्वात ...
येथून सेवाग्राम रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या जुन्या मार्गाची दैनावस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करताना रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असाच प्रश्न वाहनचालकांना पडतो. ...
वानाडोंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (दि. २५) शेवटचा दिवस होता. त्यानुसार वानाडोंगरी नगर परिषदेच्या २१ सदस्यपदासाठी १२८ तर नगराध्यक्षपदासाठी ७ आणि पारशिवनीत १७ सदस्यांसाठ ...
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही उत्तम आहे. मात्र, बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मेळावे घेवून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन खा. रामदास तडस यांनी केले. ते भाजपाच्या जिल्हा कार्यक ...
दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर पुन्हा शाळांची दारे उघडी होत आहे. शाळा परिसरातील किलबिल पुन्हा सुरू होत असून नवागतांचे विशिष्ट प्रकाराने स्वागत करण्यासाठी खासगी शाळांनी नियोजन केले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्य ...
महाराष्ट्रात तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्राचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या वर्षात राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावात १२ ल ...
वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण काम करीत केवळ नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नाव उंचावलेल्या रामटेक तालुक्यातील शीतलवाडी ग्रामपंचायतने आणखी एक आगळेवेगळे पाऊल टाकले. त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायतच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ग्रामपंचायतने ‘ग ...
केंद्र शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी बँकांना भरीव आर्थिक तरतूद देऊन मुद्रा बँक योजनेची सुरुवात केली. मात्र अनेक बँका आपल्या मताप्रमाणे या योजनेची अंमलबजावणी करीत आहे. या योजनेच्या मुळावर उठणाऱ्या कोणत्याही ...