नराधम विवेक अतिशय सनकी स्वभावाचा होता. त्याने काही मनात ठरवले की तो ते पूर्ण करण्यासाठी काहीही करायचा. त्याने आपल्या गावातील एका युवकाचाही जीव घेण्याचे ठरविले होते. परंतु पवनकर हत्याकांड झाल्याने त्या युवकाचा जीव वाचला. ...
‘आऊसाहेब,रयतेने केवळ तुमच्यातील प्रेमळपणा अनुभवला. पण तुमच्यातील वाघिण पाहण्याचे भाग्य आम्हालाच लाभले...’ शिवरायांच्या मुखातील हे वाक्य जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणारे आहे. छत्रपती शिवराय म्हणजे योद्धा, पराक्रमी पुरुष आणि कुणासाठी ते हिंदवी ...
चार दिवसांपासून ब्रॉडबँड सेवा बंद असल्यामुळे स्टेट बँक आॅफ इंडिया, को-आॅपरेटिव बँक आणि सेंट्रल बँक आणि पोस्ट आॅफिसमध्ये लिंक उपलब्ध नाही. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडलेले आहेत. ...
जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या पळसखेड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर नसल्याने गावातील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला रविवारी रात्री ११.३० वाजता कुलूप ठोकले. जि.प. अध्यक्षांच्याच गावाच्या पीएचसीची ही अवस्था असेल तर जि ...
यंदाच्या खरीप हंगामाला सुरूवात झाली असतांना बँकानी कर्जवाटपाला सुरूवातच केली नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेतली. आठवड्यात दोन वेळा आढावा घेण्यात येत असल्याने आता कर्जवाटपाला गती प्राप्त झाली आहे. ...
प्लास्टिकबंदीच्या अनुषंगाने सोमवारी झोन क्रं २ च्या पथकाने बसस्थानक मार्गावरील एका प्रतिष्ठानातून २.६० क्विंटल प्लास्टिक जप्त केले. आस्थापनाधारकाला पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. ...
इटकी ते दर्यापूर मार्गावरील दोन्ही पुलांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. या नादुरुस्त पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्या$ंना बुधवारची रात्र रस्त्यावरच जागून काढावी लागली. याबाबत दर्यापूर येथील तहसीलदार राहुल कुंभार यांनी घटनास्थळाची प ...
सर्वसामान्य परिवारातील नागरिकांना आपण एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण होतेच, असे नाही; पण ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमातून अनेकांना बालवयातच हवाई सफर करण्याची संधी मिळत आहे. यात लोकमत संस्काराचे ...