हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करीत महाराष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. रविवारी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव गहुली (ता. पुसद) येथून ही मोहीम सुरू ...
महात्मा गांधी झुकले म्हणून देशाचे तुकडे झाले. ते अडून राहिले असते तर देशाची फाळणी झाली नसती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्या स्वातंत्र्य उत्सवात देशातील एकाही क्रांतिकारकांच्या कुटुंबाला सहभागी करून घेण्यात आले नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा ...
जिल्हा परिषदेच्या शाळेत सरसकट पाचवा आणि आठवा वर्ग उघडण्यात आल्याने गेल्या दोन वर्षांपासून अनुदानित, विनाअनुदानित शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. ...
महापालिकेतील सर्वाधिक महत्त्वाच्या बांधकाम विभागाला तीन प्रमुख अभियंते कुठून द्यायचे, असा प्रश्न महापालिका आयुक्तांना पडला आहे. सरकार प्रतिनियुक्तीचा अभियंता देत नाही आणि महापालिकेत त्या पदासाठी कुणी पात्र नाही, अशा अजब विवंचनेत प्रशासनप्रमुख अडकले आ ...
येथील नगर परिषदेच्या शनिवारी झालेल्या स्थायी समिती सभेत १२ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी ६२ मिनी ट्रक खरेदी केले जाणार असल्याने यवतमाळ शहर सुंदर व स्वच्छ दिसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...
अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून चॉकलेट गिफ्ट करणाऱ्या तीन रोडरोमिओंना शनिवारी सकाळी पोलिसांनी मालटेकडीजवळ पकडले. तक्रार देण्यास कोणीही पुढे न आल्याने फे्रजरपुरा पोलिसांनी तिघांविरुद्ध प्रतिबंधत्माक कारवाई केली आहे. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त सोमवार २ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले आहे. ...
भोंदूबाबा पवन घोंगडे महाराज कोठे लपून बसला, याचा थांगपत्ता पोलिसांना अद्याप लागलेला नाही. भक्तमंडळी मात्र पवन महाराजच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. हे पाहता पोलिसांनी आता भक्तमंडळींची कसून चौकशी सुरु केली आहे. शुक्रवारी रहाटगावातील काही भक्तमंडळीं ...
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत’ आणि लाईफ लाईन ब्लड बँक कम्पोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद ...
विजेचे बिल जास्त आल्यास कोणतीही शहानिशा न करता बरेचदा महावितरणला दोष देण्यात येते. चुकीच्या मीटर वाचनामुळे किंवा मीटरमधील तांत्रिक दोषामुळे हे होऊ शकते. प्रत्यक्षात दैनंदिन जीवनात वाढलेला वीजवापर बघितला व वीज बिलाचे स्वत:च आॅडिट केल्यास पडताळणी करता ...