चिरोली येथील उध्दव शेंडे या युवकावर चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न झाल्याने त्याला मूल येथे नेताना वाटेतच मृत्यू झाला. यामुळे संतप्त नागरिकांनी चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. ही घटना मंगळवारी घडली. ...
शहरातील रस्त्यांचे बांधकाम करणारे कंत्राटदार आणि अभियंत्यांची नावे, मोबाईल क्रमांकाचा उल्लेख असणारे फलक त्या रस्त्यावर लावावे, या मागणीसह विविध समस्यांना घेऊन चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे आयुक्तांना निवेदन देण्यात आले. दरम्यान आयुक्तांंनी समस्या स ...
शहरात विविध चौकांमध्ये पुतळे उभारणे, मुख्य मार्गावरील रस्ते रूंदीकरणासाठी फुटपाथ तोडून नव्याने बांधणे आणि शहरातील अनेक भागात प्रलंबित असलेले गुंठेवारी प्रकरण आणि रिंगरोड संदर्भातील विषयांवर मंगळवारी पार पडलेल्या चंद्रपूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण ...
अतिदुर्गम व संवेदनशील जिवती तालुक्याच्या विकासासाठी राज्याचे अर्थ, नियोजन वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दहा कोटींचा निधी मंजूर केला आहेत, अशी माहिती जिवती नगर पंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी ...
गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मागील काही दिवसांपासून व्यक्त होत आहेत. तसेच काही ठिकाणी ही अळी आढळून येत असल्याबाबतच्या सूचनाही कृषी विभागाला मिळाल्या आहेत. ...
पावसाळ्याच्या तोंडावर वडगाव परिसरात मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, या मागणीचे निवेदन नागरिकांनी मनपा आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ...
जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांनी कहर केला असताना गजकर्णानेही तोंड वर काढले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दीड वर्षांत अंगावर 'फंगस इन्फेक्शन' म्हणजेच गजकर्णाच्या रुग्णांची संख्या चारपटीने वाढली आहे. सध्या शंभर रुग्णांमध्ये २० रुग्ण खाजेचे असल् ...
शहरात २९ जून ते १३ जुलै या कालावधीत तापाच्या १७ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या ज्या रुग्णांचे रक्तजल नमुने यवतमाळ येथील सेंटिनल सेंटर या शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले, त्याबाबतच ...
स्थानिक नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकाच्या दोनपैकी एका रिक्त जागेची निवडणूक प्रक्रिया ३१ जुलै रोजी पार पडली. यामध्ये युवा स्वाभिमानचे पुरुषोत्तम खर्चान यांची अविरोध निवड झाली. युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आमदार रवि राणा यांनी भातकुली येथील युवा स ...
बहुप्रतीक्षित आणि अमरावतीच्या विकासात ‘माइलस्टोन’ ठरणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या आराखड्याला निरीने हिरवी झेंडी दिली आहे. मजीप्राने तांत्रिक मान्यता दिल्यानंतर नीरीची ना-हरकत मिळाल्याने प्रकल्प मान्यतेतील मोठा अडसर दूर झाला आहे. आता नगरविकास ...