मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, येत्या ३ व ४ आॅगस्ट रोजी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत बैठक बोलावली असली, तरी शाहू छत्रपती यांच्यासह नेतेमंडळी आणि समाजातील विचारवंतांनी पाठ फिरविली आहे. ...
पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटातील दाभीळ टोकाजवळ दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीमध्य कोसळून झालेल्या अपघातामुळे आंबेनळी घाट पुन्हा चर्चेत आला आहे. ...
समितीचे उपाध्यक्ष डी. के. पानमंद, सदस्य सचिव जागृती कुमरे व आणखी एक सदस्य श्रीमती अहिरराव हे तिघेही या क्षणापासून निलंबित झाले आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीनुसार खातेनिहाय चौकशी केली जावी. ...
वर्धा जिल्ह्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी भूदानाच्या माध्यमातून जमविलेली १९८० हेक्टर जमीन होती. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. ...
राज्यातील कोणत्याही नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या व संविधानिक दर्जा असलेला महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातील अनेक महत्त्वाची पदे सध्या रिक्त आहेत. ...
विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते यांच्या शासकीय दौऱ्यात त्यांची पत्नी सोबत नसेल तर त्यांचे खासगी सचिव, विशेष कार्य अधिकारी वा स्वीय सहायक यांच्यापैकी एकास सरकारी खर ...
मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे सत्र सुरू असून, बुधवारी बीडच्या ७० वर्षीय राधाबाई साळुंखे या महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...
वीजखर्च कमी होऊन महसुलात वाढ होईल आणि त्याचा फायदा वितरण क्षेत्रात ग्राहकांना होईल याकरिता महावितरण मीटरिंग व बिलिंगसह विविध क्षेत्रांत वितरण हानी कमी करण्याचा प्रयत्न करीत असून, २००६-०७ या वर्षांतील सुरुवातीची ३०.२ टक्के वितरण हानी २०१७-१८पर्यंत १३. ...
गिरगाव चौपाटीवर २०१६मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाच्या आयोजकावर व कंत्राटदारावर कारवाई करणार का, असा सवाल करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ...