हॉटेलमधील कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकारच होऊ नये, या मताचा मी आहे. मात्र, चौघांनी दारू पिऊन धुमाकूळ घातला. यासाठी आयोजकांनी डोळ्यांत पाणी आणून दिलगिरी व्यक्त केली. या घटनेला आता सांप्रदायिक रंग देऊन सामाजिक बहिष्काराचा विषय केला जात आहे. ...
सत्र न्यायालयाने दोन सख्ख्या बहिणींचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपीला दुहेरी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी हा निर्णय दिला. ...
प्रवाशांना नीट चालता यावे, यासाठी रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांचे रुंदीकरण करण्याचे आदेश २००६ मध्येच दिले असतानाही त्याचे अद्याप पालन न केले गेल्याने उच्च न्यायालयाने मध्य व पश्चिम रेल्वेला गुरुवारी चांगलेच फैलावर घेतले. ...
मोतीबाग परिसरात अवैध धंद्यावर छापामार कारवाई क रण्यासाठी पोहचलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, पोलिसांना त्यातून आपला जीव वाचवत पळावे लागले. ही घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ ...
मराठ्यांचे ५८ मोर्चे झालेत; मात्र शासनाला जाग आली नाही. मराठा आरक्षणाला कलाटणी देण्याचे काम शासनाने केले. आता मूक नाही, तर ठोक मोर्चा या शासनाला धडा शिकवेल. गनिमी काव्याने ९ आॅगस्टला आंदोलनाचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. ...
मराठा समाजाने आरक्षणा संदर्भात राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. जवळपास सात लोकांनी आंदोलनादरम्यान आत्महत्या केल्या आहेत. परिणामी मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असून या समाजाला आरक्षण मिळणे नितांत गरजेचे आहे, अशा आशयाचे निवेदन सकल मराठा बांधवांच्या ...
तालुक्यातील डोंगरी (बुज.) खुल्या खाणीत बाळापूर येथील एका दिव्यांगाची शेती मॉईल प्रशासनाने संपादित केली. तब्बल २० वर्षे लोटूनही मॉईल प्रशासनाने नोकरी दिली नाही. दिव्यांगाच्या कुटुंबीयांनी मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण पुकारले आहे. पंरतु त्यांची दखल ...
स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर ओबीसी समाजाची दशा व दिशा बदललेली नाही. हा समाज अनुसूचित जाती व जमातीपेक्षाही मागासलेला आहे. परंतु या समाजाच्या उत्थानासाठी अजूनपर्यंत केंद्र शासनाने गंभीर पावले उचललेली नाहीत. ...
मनपा व नागपूर सुधार प्रन्यासने शहरात १५०४ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडल्याचा दावा करीत याची यादी उच्च न्यायालयात सादर केली होती. परंतु दोन्ही संस्थांनी धार्मिक स्थळांबाबत असलेला अॅक्शन प्लॅन सादर केला नव्हता. यावर न्यायालयाने २१ जून रोजी मनपा व नासुप्र ...