पदाचा मान आणि भान ठेवून राजस्व यंत्रणांनी काम करावे. जिल्हयात पिक कर्ज वाटपासाठी महसूल विभागाच्या प्रयत्नाने ५५ हजार खातेधारक शेतकºयांना २२७ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हयातील वर्ग-२ च्या शेतजमीनी वर्ग-१ मध्ये समाविष्ट करण्याचे क ...
अवैध बांधकाम केल्याने नगरपरिषदेच्या शाळेची संरक्षण भिंत पडल्याप्रकरणी नरखेडचे नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांचे सदस्यत्व (नगरसेवक) रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भातील तक्रारीवर नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सुनावणी घेऊन शुकवारी हे आदेश जारी ...
जीएस कॉलेजमध्ये वर्गात झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या मारपिटीत बारावीच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यावर २४ तासानंतर घटनेचा खुलासा झाला. त्य ...
उपराजधानीत वर्षाकाठी सुमारे आठ ते नऊ हजार लोकांना श्वान चावतात. त्यांना रेबीजची बाधा होऊ नये म्हणून अॅण्टीरेबिज लस दिली जाते. मात्र, सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये महिन्याभरापासून ही लसच उपलब्ध नाही. दारिद्र्य रेषे ...
राज्यातील दोन महापालिकांच्या निकालानंतर भाजपने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मुसंडी मारल्याचे दिसत आहे. जळगाव महापालिकेत 57 जागांवर तर सांगली महापालिकेत 41 जागांवर विजय मिळवून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. ...
दमट व प्रतिकूल वातावरणामुळे संत्रा झाडांवर काळी माशी, पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यात नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्राबागा धोक्यात आल्या आहेत. केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेने (आयसीएआर-सीसीआरआय) संत्रा उत्पादक शेत ...
मिसेस इंडिया ब्यूटी क्वीन स्पर्धेत राज्यातून मेळघाटातील अपर्णा विक्रम क्षीरसागर (२७) यांनी सेकंड रनर्सअप म्हणून स्थान पटकावले. अकोल्यात झालेल्या स्पर्धेतून निवड झाल्यावर १ सप्टेंबर रोजी दिल्ली किंवा चंदीगड येथे मिसेस इंडिया स्पर्धेसाठी अंतिम फेरी होत ...
Maratha Reservation :मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात रान पेटले असले तरी संघ आणि भाजपचाच आरक्षणाला विरोध आहे. शासनकर्त्यांची मराठा आरक्षणसंदर्भात मानसिकता नाही, अशी टीका भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...