तब्बल १७ लाख रुपये खर्च करून उभारलेला प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्प पावणेदोन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या प्रकल्पाची उपयोगिता शून्य असताना, पर्यावरण विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला ‘फुलफ्लेझ’मध्ये सुरू ठेवण्य ...
शहरात बेभान वाहतुकीने कळस गाठला असून, शुक्रवारी रात्री भरधाव कारने चार दुचाकींना धडक दिल्याने पाच जण जखमी झाले. ही घटना नवाथे चौकात घडली. गेल्या दोन दिवसांत शहरात दोन ठिकाणी अशाप्रकारच्या दोन घटना घडल्या. ...
शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६३,६९२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, त्यांचा सातबारा कोरा झाला आहे. अजून १५ ते २० हजार शेतकऱ्यांचे अर्ज आॅनलाईन असून, ही योजना शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत सुरू ...
महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी काढलेले बदली आदेश टाळण्यासाठी काही कर्मचारी दादा भाऊंचे उंबरठे झिजवत आहेत. तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांच्या कार्यकाळाप्रमाणे बदली आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न न करता बदलीस्थळी रुजू होण्याचे फर्मान जीएडीने सोडले आह ...
शहराला पाणी पुरविणाऱ्या शहानूर धरणात पावसाळ्याच्या मध्यावर अवघा ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दर्यापूर-अंजनगाव शहर व तालुक्यातील खेड्यांना दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत. ...
पाणी म्हणजे जीवन. परंतु पाण्यानेच मानवी जीवन धोक्यात आणले आहे. भंडारा शहराला वैनगंगा नदीवरून होणारा पाणीपुरवठा हा दूषित असल्याचे वारंवार सिद्ध झाले. मात्र त्यानंतरही कोणत्याच ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. परिणामी शहरातील नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याशि ...
यंदा उसाच्या भरघोस उत्पादनासह साखरेच्या उत्पादनातही प्रचंड वाढ झाली. त्यामुळे साखरेचे भाव निच्चतम स्तरावर पोहोचले. एप्रिलमध्ये ३० रुपये किलो विकण्यात येणारी साखर आता आॅगस्टमध्ये ४२ रुपयांवर पोहोचली आहे. तीन महिन्यात साखर १२ रुपयांनी महागली असून सणासु ...
जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून कलम १९३ अंतर्गत चर्चा घडवून आणली. विशेष म्हणजे २२ गावातील नागरिकांनी लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. ...
जिल्ह्यातील संपूर्ण सिंचन प्रकल्पाचे पाणी धान पिकासाठी सोडण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. ...