तालुक्यातील येरड येथील एका दिव्यांग प्रकल्पग्रस्ताला अमरावतीचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने यांनी भूखंड प्रमाणपत्र न दिल्यामुळे ते लाभार्थी विशेष घटक योजनेपासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या अशा प्रत ...
कीटकनाशकांच्या फवारणी दरम्यान शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याची विषबाधेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे कृषी विभागाद्वारा जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सोबतच कीटकनाशकांची हाताळणी, साठवण व खरेदी करताना घ्यावयाच्या दक्षतेविषयी शेतकऱ्या ...
गेल्या दीड-दोन वर्षांपासून संपूर्ण तालुक्यात दहशत पसरविणाऱ्या वाघाला शोधण्यात वन विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. लाखो रुपये खर्चूनही वाघ शोधता आला नाही. पावसाळ्याचे दिवस पाहून मोहीम थांबविण्यात आली आणि मोहीम थांबताच वाघाने शनिवारी पुन्हा एका वृद्ध गुराख् ...
देशात आज सर्वत्र फ्रेंडशीप डे साजरा करण्यात येत आहे. सोशल मीडियावरुन एकमेकांना संदेश पाठवत ‘फ्रेंडशीप डे’ला मित्रांसोबतच्या जुन्या आठवणी जागवल्या जात आहेत. मात्र, नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा शिवारात असलेल्या तलावात बुडून तिघांचा मृत्यू झा ...
एसटीने प्रवास करणाऱ्या मातांना बाळाला स्तनपान देण्यासाठी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष सुरू करण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यभर योग्य अंमलबजावणीच्या अभावामुळे ...
या दुर्घटनेत संजय काळे (६०), काजल काळे (२०), चेतन पवार (२२) हे तिघे गंभीर जखमी झाले. करण, समर्थच्या मेंदूला व छातीला गंभीर मार लागल्याने त्यांना वैद्यकीय अधिका-यांनी मयत घोषित केले. दोघा तरुणांच्या मृत्यूने जुन्या नाशकात शोककळा पसरली आहे. ...
आंबेनळी घाटात मृत्युमुखी पडलेल्या कोकण कृषी विद्यापीठातील मृतांच्या वारसांना विनाअट अनुकंपा नोकरी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी केली आहे. ...
वैद्यकीय सेवा करणाऱ्या मुंबईतील आघाडीच्या कुटुंबांपैकी एक म्हणजे तळवलकर कुटुंबीय. या समृद्ध वैद्यकीय कुटुंबातील एक अग्रणी नाव म्हणजे स्वर्गीय डॉ. नीळकंठ तळवलकर ...