राज्याच्या नव्या भूजल अधिनियमानुसार आता प्रत्येक विहीरमालकास विहिरीची नोंदणी २० जानेवारी २०१९ च्या आत संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करावी लागेल. विहिरीचे नोंदणी प्रमाणपत्र २० वर्षांसाठी ग्राह्य असेल. या अधिनियमाने आता विहिरीद्वारा भूगर्भातील अमर्याद प ...
शिक्षक बदलीमध्ये मेळघाटातील धारणी पंचायत समितीअंतर्गत नियुक्ती मिळालेल्या जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी ४ आॅगस्ट रोजी निलंबित केले. ...
खासगी डॉक्टरांकडून मिळालेली डेंग्यू रुग्णांची माहिती व महापालिकेने यवतमाळच्या सेंटिनल सेंटरमध्ये पाठविलेल्या डेंग्यूसंशयिताच्या रक्तनमुन्यांची माहिती यामध्ये तफावत आढळून येत असल्याने आठ दिवसांत खासगी डॉक्टरांकडे जाऊन पुन्हा माहिती घेऊन ती सादर करा, अ ...
बेलोरा विमानतळाचे संरचना (डिझाइन), नियोजन (प्लॅनिंग) संदर्भात ई-निविदा निघाल्यानंतरही एजन्सी नेमण्यात आली नाही. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागात ही फाइल प्रलंबित असून, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा तोकडा पडत असल्याचे वास्तव आहे. ...
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेंतर्गत सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये ९७.९४ कोटी रुपये खर्चून १५६ ...
पवनी वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगल असलेल्या कन्हाळगाव वनक्षेत्राचे कक्ष क्र. ३२० मध्ये चितळाची शिकार करण्यात आल्याची बाब उघडकिला आली आहे. विशेष म्हणजे नागभीड वनपरिक्षेत्रातील ब्राम्हणी गावात या चितळाचे मांस शिजविण्यात आल्यानंतर चितळाची शिकार झाल्याचे प ...
यावर्षीही शेतकरी अस्मानी संकटाचा सामना करतोय, शासन मात्र शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर घालत आहे. वीज जोडणीसाठी अजूनही अनेक शेतकरी प्रतिक्षा करीत आहेत. कोरडे अन् खोटे आश्वासन देणाऱ्या पालकमंत्र्यांनी गावात व शहरात फिरायला मनाई करावी, असे आवाहन माजी खास ...
वातावरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भविष्यकाळ अत्यंत कठीण असल्याचे संकेत मिळत आहे. अशा स्थितीत दुष्काळमुक्त परिसरासाठी वॉटर कप स्पर्धा चांगला पर्याय ठरू शकतो, असा विश्वास महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. ...
होय, वरील शीर्षक वाचून दचकलात, वास्तव अशी घटना आहे. हातातली सोन्याची साखळी दाखवत, ताई ही साखळी तुमचीच आहे का? असे बोलून एका महिलेने ती साखळी ताईच्या हातात दिली. होय, आमचीच आहे, असे बोलून ताईचे हृदय भरून आले. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आजही प ...
जुन्या पेन्शन योजनेसाठी नव्या आणि जुन्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन उभे केले तरच कर्मचाºयांना न्याय मिळेल, असे प्रतिपादन डॉ. रवींद्र देशमुख यांनी केले. येथील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात आयोजित कर्मचाऱ्यांच्या मेळाव् ...