Markadwadi News: नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहे. विरोधकांकडून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी जोर धरत आहे. ...
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात असून, मविआच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार टाकला. ...
राज्याला पुढे नेण्यासाठी फडणवीसांच्या नेतृत्वाची कसोटी पुन्हा लागणार आहे. परंतु त्यांचा संयम, कठोर परिश्रम, आणि ठोस कामगिरी राज्याला पुढे नेण्याची हमी देतो. ...