केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सामाजिक वीण उसवत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना नेत्यांना फटकारले. जातीयवादाला राजकारणी जबाबदार आहेत, असे म्हणत त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या. ...
‘शाही स्नाना’च्या ऐवजी ‘अमृत स्नान’ शब्द वापर करण्यात येईल, तर अन्य स्नानांसाठी ‘पर्व स्नान’ शब्द वापरण्यात येईल असे मत वैष्णव आखाड्यांचे प्रवक्ते महंत भक्तीचरणदास यांनी केले. ...
Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: बंद दाराआड ३५ मिनिटे चर्चा होत असेल, तर काय अन् कसे सुरू आहे, नुसते हे तर विचारले नसेल. अजितदाद आणि जयंत पाटील यांच्या निश्चित राजकीय बोलणे झाले असेल, असा दावा करण्यात आला आहे. ...