Shahajibapu Patil : "आरडून ओरडून प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सोडवायला, यशवंतराव चव्हाण यांनी 'सह्याद्रीचे वारे' या पुस्ताकात सांगितले आहे, खऱ्या अर्थाने जडितांच्या विकासाची कामे करायची असतील, तर तुम्हाला खेळात जशी गोटी गजेजवळ ठेवतो, तशी सत्तेच्या गजेजव ...
'Eco-Sensitive Zone: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाच्या शेजारीच कोयना बॅकवॉटरला लागून असलेल्या नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्याने २९४ गावांचा समावेश करण्याला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. ...
लोकसभेत १२ तासांच्या चर्चेनंतर गुरुवारी पहाटे वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले. त्यावर राज्यसभेतही वादळी चर्चा झाली. ...
तातडीचे उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना केवळ पैशांसाठी सेवा नाकारण्याच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी निश्चित दिशानिर्देश राज्यातील रुग्णांना द्यावेत ...
Court News: महाराष्ट्राचा काळी जादू कायदा हा हानिकारक प्रथांना आळा घालण्यासाठी आहे; परंतु कायदेशीर धार्मिक प्रथांना प्रतिबंधित करण्यासाठी नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने स्वयंघोषित धर्मगुरूंची फौजदारी खटल्यातून केलेली मुक्तता कायम ठेवली. ...