बँकांमधील ग्राहकांची गर्दी कमी व्हावी आणि व्यवहार सुरळीत व गतीने पार पडावेत यासाठी देशभरात एटीएम मशीन्सचे जाळे पसरण्यात आले. मात्र नागपुरातील बहुतांश एटीएमचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते बंद पडल्याची परिस्थिती आहे. ...
लोकसभा निवडणुकीत युतीला राज्यात चागंले यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे विधानसभेत सुद्धा युतीचेच सरकार यावे म्हणून, दोन्ही पक्षातील नेत्यांची एकमेकांविरोधातील असलेली नाराजी दूर करणे महत्वाचे आहे. ...
जिल्ह्यातील लाखांदूर-परसोडी मार्गावर सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास एका अज्ञात वाहनाची धडक बसून मोटरसायकलवरून जात असलेल्या दांपत्यापैकी पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदे देऊन राजकीय भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ...
आईचे दूध आणि सरकारच्या मायेला पारखी झालेली आदिवासी मुलेच कुपोषणाची शिकार होतात, या सोईस्कर समजाला छेद देणारे तपशील ‘लोकमत-पोषण परिक्रमा’ अभ्यासगटाच्या हाती आले आहे. ...