आपल्या मुलांच्या सुखासाठी एक पिता अनेक अडचणी, त्रास सहन करून कोणताही त्याग करायला तयार असतो. मौदा तालुक्यातील चिरव्हा येथील रहिवासी अनिल डुंभरे हा पिता याच संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. बिटा थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त आपल्या मुलाला वाचविण्याच्या प्रय ...
जिल्ह्यात चंद्रपूर महानगरपालिका दोन नगरसेवकपदासाठी, बल्लापूर, चिमूर, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी तालुक्यातील काही ठिकाणी सरपंच तर काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. कुठे काँग्रे ...
अंबुजा सिमेंट कंपनीमुळे भूमिहीन झालेल्या आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्त्वात मागील वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पुन्हा सोमवारी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या ...
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ जुलै २०१९ पासून राज्यात ३३ कोेटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा केली. त्या दृष्टीने राज्यभरात जय्यत तयारी सुरू आहे. वृक्षरोपणासाठी जनजागृती करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथून निघालेली वृक्षदिंडी सोमव ...
लोकसभा मतदार संघ तब्बल १५ वर्षांनी काँग्रेसने सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या रुपाने भाजपकडून खेचून आणला. या विजयाने महाराष्ट्रात काँग्रेस अस्तित्वाला टिकली. या विजयात आमदार विजय वडेट्टीवारांचा सिंहाचा वाटा आहे. ...
खोरिपचे नेते, माजी प्राचार्य व सामाजिक कार्यकर्ते स्मृतिशेष महादेवराव डुंबेरे हे स्वत: गरीब गरजू, हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करायचे. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचे आयपीएस पुत्र मिलिंद डुंबेरे यांनी ही परंपरा कायम जपली आहे. ...
सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. या आजारातून कोणताही सिकलसेल रुग्ण व वाहक व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. हा आजार मुलांमध्ये येण्यामागे आई-वडीलच जबाबदार असतात. परंतू, या आजाराच्या नियंत्रणाकरिता प्रत्येक व्यक्तीने लग्नापूर्वी तसेच गर्भवती महिलांनी एकदा तरी ...
जीवनात यश संपादन करायचे असल्यास, कष्टाशिवाय पर्याय नाही. बऱ्याचदा प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर खचून न जाता निरंतर प्रयत्न करत राहा, प्रयत्नांनी मोठ्यातील मोठी लढाई जिंकता येते, असा आशावाद जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी व्यक्त केला. ...
खरीप हंगाम तसेच शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासन आग्रही असून जुलैअखेरपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील बँकांनी पूर्ण करावे ...
नागपूर जिल्ह्यात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये पाण्याच्या कॅनमधून मिनरल वॉटरच्या नावाखाली फक्त थंड पाण्याची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. पाण्याची शुद्धता आणि स्वच्छतेचे कुठलेही नियम न पाळता नागपूरकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, अशा सर्व क ...