लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आतापर्यंत न हाताळलेला मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. सकाळी ७ पासून रांग लागत असल्याने किती वेळ थांबावे लागेल पत्ता नाही. आपला नंबर आला की कागदपत्रे द्यायची. ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात बी.ए., बी.कॉम अभ्यासक्रमाचे निकाल रखडले आहे. परीक्षा आटोपून दीड महिन्यांचा कालावधी झाला असताना निकाल जाहीर झाले नाही. एकीकडे निकाल लागले नाही, तर दुसरीकडे पदव्युत्तर प्रवेश केव्हा घेणार, अशा द्विधा अवस्थेत विद्यार्थ ...
चहा बनविण्यासाठी गॅस पेटविताच रेग्युलेटरला क्षणात आग लागली. कळण्याच्या आतच या आगीने मोठे स्वरूप घेतले. मात्र तरूणतुर्क मुलाने धाव घेत पेटता सिलिंडर घराबाहेर नेला. आणि थोडक्यात मोठा अनर्थ टळला. ही घटना शहापूर येथील आंबेडकर वॉर्डात रमेश भोंदे यांच्याकड ...
येथील अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे स्थानांतरण नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी झाले आहे. त्यांच्या ठिकाणी पुणे येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
तालुक्यातील रेती चोरांना राजाश्रय व अधिकाऱ्यांच्या सुयोग्य अर्थकारणामुळे रेती चोर कसे निर्ढावले आहेत व अधिकाऱ्यांच्या माना शरमेने कसे खाली होत असल्याचे वास्तववादी चित्र सध्या महसूल विभागात पहावयास मिळत आहे. ...
यावर्षी मान्सूनला झालेल्या विलंबामुळे सर्वत्र पाणी टंचाईची झळ दिसून येत असल्याने त्याच्यावर विपरित परिणाम बाजारातील भाजीपाल्यावर होत आहे. पाणीटंचाईमुळे पालेभाज्यांची बाजारातील आवक घटल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले आहे. ...
पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे ठप्प झाली आहे. शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशा परिस्थितीत पेंच व बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी तुमरसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
शासनाकडून बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कामगारांचे नोंदणी अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यात कल्याणकारी महामंडळामार्फत बांधकाम स्वरूपाचे काम करणाऱ्या मजुरांना नोंदणी सहायक कामगार आयुक्तालया मार्फत बांधकाम कामगारांनी नोंदणी केली जात ...
अड्याळ परिसरात पावसाने दडी मारल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांची स्थिती आजघडीला बिकट झाली आहे. येत्या काही दिवसात पिकांना पाणी नाही मिळाले तर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. ...
गरीब, वंचित कुटुंबांना शंभर टक्के एलपीजी गॅस कनेक्शन देणे, शंभर टक्के कुटुंबांना शिधापत्रिका वाटप करणे व सर्व पात्र शिधापत्रिकांना शंभर टक्के धान्य वाटप करण्याच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियानाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज सोमवारी राज्याचे वि ...