'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहानी' ही ओळ सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीतील अखेरच्या प्रचारसभेत म्हटली होती. यावर सुप्रिया यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपले मत मांडले. ...
औरंगाबाद लोकसभेत विजय मिळवल्यानंतर एमआयएम पक्षाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. आणि त्याचांच पुढचा भाग म्हणून एमआयएमनं राज्यात वंचित बहूजन आघाडीकडे विधानसभेच्या १०० जागांची मागणी केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीत वयाचे कारण देत भाजप जेष्ठ नेते अडवाणींना पक्षाकडून डावलण्यात आले होते. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत बागडे यांना पक्षाकडून थांबण्याचे आदेश दिले जाण्याची चर्चा मोठ्याप्रमाणात सूर आहे. ...
लोकसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. यामध्ये पिचड पिता-पुत्रांचा अकोले मतदार संघ वगळता, सर्व विधानसभा मतदार संघात भाजपला आघाडी मिळाली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या मतदार संघात देखील भाजपने सात हजारांवर आघाडी घेतली होती. ही बाब काँ ...