विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील ३३ वर्षांपूर्वी एका शेतकरी कुटुंबाने आत्महत्या केली होती. तेव्हापासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे लोण पसरल्याचे ननवीत राणा यांनी लोकसभेत सांगितले. ...
कसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी विधानसभेची तयारी म्हणून पक्षात फेरबदल करण्यास सुरवात केली आहे. मात्र या फेरबदलनंतर महाराष्ट्राला वेगळा योगायोग अनुभवला मिळाला आहे. ...
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांच्या जागी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. ...
वयाच्या १७ व्या वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय झालेला आणि ५४ गुन्हे दाखल असलेला कुख्यात सोनसाखळी चोरटा (चेनस्नॅचर) स्वरूप नरेश लोखंडे (वय २६) याच्या मुसक्या बांधण्यात अजनी पोलिसांनी यश मिळविले. ...
कुख्यात फैजान खान नामक गुंडाने आपल्या १५ ते २० साथीदारांसह सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात प्रचंड हैदोस घातला. बजेरिया, कॉटन मार्केट, रेल्वेस्थानक मार्ग, संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, सेवासदन ...
१७ जुलै २०१९ या तारखेची अशा गोष्टीसाठी इतिहासात नोंद होणार ज्याचा कधीच कुणालाही अभिमान वाटणार नाही. या दिवशी संपूर्ण शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ३ लाख ५० हजार नळ कोरडे राहणार आहेत. सध्या पाईप लाईन असलेल्या भ ...
पहाटेच्या वेळी तलावात उडी घेतलेल्या एका तरुणाला तातडीने मदत करून गुन्हे शाखेच्या पथक दोनच्या पोलिसांनी त्याचे प्राण वाचविले. फुटाळा तलावावर मंगळवारी पहाटे ४.१५ च्या दरम्यानची ही घटना आहे. ...
येथील शिवटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझचा १२ फुटांचा अश्वारूढ पुतळा दहा महिन्यांच्या आत उभारला जाणार असल्याची माहिती शिल्पकारांनी समितीला दिली. या विषयाच्या अनुषंगाने महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समितीची बैठक मंगळवारी पार प ...
राज्य सरकार वेळोवेळी नागपूर सुधार प्रन्यास बंद करण्याची वक्तव्ये करीत असून त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा अवमान होत आहे असा दावा नासुप्रच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ...