तालुका मुख्यालय असलेल्या समुद्रपूर नगरपंचायतीच्या क्षेत्रात १२ कोटी रुपये निधीतून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात समुद्रपूरकरांना शुद्ध पाण्याची उपलब्धता होणार आहे. ...
जिल्ह्यात ‘हायब्रीड अॅन्यूईटी’अंतर्गत विविध कामे सुरू असून पुसद विभागातील कामांची गती अगदीच संथ असल्याची बाब पुढे आली आहे. काम मिळालेल्या मार्गांवर देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराची असताना त्याकडे दुर्लक्ष करून उपाययोजना केल्या जात नसल्याचे च ...
घराशेजारी असलेल्या अल्पवयीन मुलीला घरात खेळण्यास बोलावून तिच्यासोबत लैंगिक चाळे करणाऱ्या वृद्धाला जिल्हा सत्र न्यायालयाने १५ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. सोमवारी हा निकाल आला. ...
मोसमी पावसावरच शेतीचा हंगाम अवलंबून आहे. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतोच. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते. ...
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे आदिवासी लोकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काही लोक गंभीर जखमी आहेत. या घटनेचा अखिल भारतीय विकास परिषद जिल्हा शाखेने निषेध नोंदविला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निवेदन पाठविण्या ...
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये पोक्सो कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता व्हावी यादृष्टीने आयोजित या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून दामिनी पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे, महिला पोलीस शिपाई प्रे ...
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठाच्यावतीने संपूर्ण राज्यातील ध्यान केंद्रात एकाचवेळी मंत्रोच्चार आणि वृक्षारोपण करून जागतिक विक्रमासाठी नोंद करण्यात आली. या कार्यात शहरातील अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता. येथील बाजोरियानगरात स्वामी समर्थ ...
एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय आणि यातच दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच अवाजवी पाण्याच्या बिलामुळे नागरिक संतापले आहेत. पाण्यावरून सोमवारी काँग्रेसने महापालिकेवर हल्लाबोल केला. संतप्त नगरसेवक, नगरसेविका, नागरिकांनी पाणी समस्येवरून अधिकाऱ ...