जनतेला आमदार आणि सरकार निवडण्याचा आधिकार आहे. मुख्यमंत्री विजयी पक्षाकडून निवडण्यात येतो. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांकडून जनताच मुख्यमंत्री ठरवणार याचा उल्लेख का केला जातो, हे अद्याप स्पष्ट होत नाही. ...
सरसकट कर्जमाफी आणि मराठा आरक्षणाचाचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी होता. यापैकी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असून कर्जमाफीचा मुद्दा शिल्लक आहे. यातही नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, राज्यात मराठा समाजाचा मुख्य व्यावसाय शेती आहे. त्यामुळे आरक्षण मिळाल्या ...
राज्यातील ३६ पैकी ३० जिल्ह्यात महाजनादेश यात्रा पोहोचेल. पहिल्या टप्प्यात १ ते ९ ऑगस्ट दरम्यान मोझरी ते नंदूरबार; दुसºया टप्प्यात १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद ते नाशिक अशी यात्रा निघणार आहे. ...
संपुर्ण जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असताना वरुड मोर्शीकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. दोन्ही तालुक्यातील खरिपाची पिके हातची जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पहिली पेरणी मोडण्याच्या स्थितीत असल्याने दुबार पेरणीसाठी दमदार पाऊस हवा आह ...