भाजप प्रवेशासंदर्भात शुक्रवारी उदयनराजे यांना विचारण्यात आले, त्यावेळी त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. तसेच आपल्याला राजकारणापासून अलिप्त व्हावं वाटत असल्याचे त्यांनी सांगितले होते. ...
रोगराई, संकटे, दुष्काळ, बेकारी, भ्रष्टाचार अशा समाजघातक अनिष्ट प्रथांच्या नायनाटासाठी निघत असलेली मारबत व बडग्याची मिरवणूक नागपुरात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात निघाली. ...
राज्यातील बेरोजगारीवर वेळीच उपाययोजना काढली नाही, तर सत्ताधाऱ्यांना 'महाजनादेश' किंवा 'जन आशीर्वाद'ही वाचवू शकणार नाही, हे एव्हाना विरोधकांच्याही लक्षात आले आहे. ...