नानांचे पाय सिरसोली ग्रामपंचायतच्या उंबरठ्यावर पडताच शिवलाल लिल्हारेच्या पत्नीने डोळ्यातून अश्रू ढाकले. हुंदके देत विस्कटलेल्या संसाराची वेदनादायी अवस्था कथन केली. यावेळी, नानांनी धीर देत, ताई तू रडायच नाही, आता लढायचं आहे, हा नाना पटोले तुमच्या पाठी ...
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या लाखनी शहरातील रस्त्यांना सध्या अवैध प्रवासी वाहनांचा विळखा पडला आहे. प्रत्येक रस्त्यावर अवैध प्रवासी वाहनांचा गोंधळ सुरू असतो. साकोली तालुक्यातील कुंभली येथील अपघातानंतरही येथील अवैध प्रवासी वाहतुकीवर कोणतीच कारवाई करण्या ...
रात्री अपरात्री रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका उभी असते. मात्र डॉक्टरांचीच नियुक्ती नसल्याने रात्रीच्यावेळी ही रुग्णवाहिका उपलब्ध होवू शकत नाही. त्यामुळे ही रुग्णवाहिका पांढरा हत्ती झाली आ ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अजुनही बदलली नाही. परंतु काळाची गरज काही शेतकरी आधुनिक साधनांचा उपयोग करीत आहेत. सामान्य शेतकऱ्यांनाही यांत्रिकी साधने विकत घेता येईल, यासाठ शासनाने अनुदान द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...
जिल्ह्याच्या मानव विकास निर्देशांकामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून पाच महिला बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित कृषी अवजारे देण्यात आली. यामुळे बचतगटाच्या महिला स्वावलंबनाकडे वा ...
बीएसएनएलने महावितरणचे देयक सहाव्या दिवशीही अदा न केल्याने बीएसएनएलची सेवा बंद आहे. परिणामी बीएसएनएलच्या ग्राहकांची चांगलीच परवड सुरू आहे. चार लाख ३ हजार ४१० रूपयांचे देयक अदा न केल्याने वीज वितरण कंपनीने बीएसएनएलचा विद्युत पुरवठा गुरूवारीच खंडित केला ...
दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर पुन्हा शाळांची दारे उघडी होत आहे. शाळा परिसरातील किलबिल पुन्हा सुरू होत असून नवागतांचे विशिष्ट प्रकाराने स्वागत करण्यासाठी खासगी शाळांनीही नियोजन केले आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद ...
जुगार आणि सट्टा बाजार याीमुळे कर्जबाजारी झालेल्या एका नोकराने मित्रांच्या मदतीने स्वत:वर हल्ला करून मालकाचे १३ लाख ५० हजार रुपये लुटून नेल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी भरदुपारी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्दळीच्या भारतमाता चौकात ही लुटमारीची घटना घड ...
सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यासाठी व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जिवनात स्वच्छतेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. तेव्हा कार्यालय असो की घर तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखावी, स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिं ...