जिल्हा परिषदेच्या आवारात विविध विभागांच्या जुन्या इमारती आहेत. काही ब्रिटिशकालीन आहेत. यापैकी काही इमारतींचे आयुष्यमान संपले असले तरी अशाही स्थितीत या इमारतींमधून सदर विभागांचे कामकाज हाताळले जात आहे. ...
चांदुररेल्वे रोड स्थित वैष्णवदेवी मंदिराजवळील हिलटॉप पॉइंटजवळ चार बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड ूदहशत पसरली आहे. काठोडे नामक व्यक्तीच्या घराच्या गोठ्यातील एका गाईची बिबट्याने शिकार केली, तर एक गाय गंभीर जखमी केली आहे. ...
सार्वजनिक नळाच्या पाण्यासाठी महापालिकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याबाबत नागपूर लेखापरीक्षण कार्यालयाकडून आक्षेप नोंदविण्यात आलेला आहे. यामध्ये आस्थापना व वीज देयकांवरच्या खर्चावर हा आक्षेप आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे शहरात जलवाहिन्यांच ...
रामकृष्ण भगवान कुर्झेकर (४०) रा. कोंढा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विनोद मनोहर गिऱ्हेपुंजे (३०), स्वप्नील भाऊराव गिºहेपुंजे (२५) दोघे रा. मोखारा, तेजराम दगदिश आडे (३०) आणि अमोल गुनाजी कुर्झेकर (२५) दोघेही रा. कोंढा अशी अटकेतील आरोपींची नावे आ ...
लोकसंख्येच्या आधारावर ग्रामीण रु ग्णालयांमध्ये रुग्णालय अधीक्षकाची, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती करणे गरजेचे आहे, पण कुपोषण व बालमृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. परंतू तरीही तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आढळली. ...
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वाधिक शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर सिंचन विहिरी, बोडी, तलावांची दुरूस्ती, त्यांच्यामधील गाळ उपसणे आदी कामे करण्यात आली. २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली. यावर्षी विविध यंत्रणांमार्फत ३ हजार ६१ ...
तो मद्यधुंद अवस्थेत होता पण, प्रवाशांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर हीच बस कारंजा येथून सावद, धावसा व गवंडी येथूनही जाऊन आली. त्यानंतर वर्धेकडे जायला निघाला असता तो मद्य प्राशन करुन असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. ...
ग्रामीण व शहरी भागातील पट्टे वाटपासाठी नवीन शासन निर्णय निघाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना देण्यात आलेल्या अधिकाराप्रमाणे कार्यवाही करुन अतिक्रमणधारकांना जमीनीचे पट्टे वाटपाचा मुद्दा तत्काळ निकाली का ...
घरचे निसर्गरम्य वातावरण आणि पक्ष्यांप्रती असलेला जिव्हाळा यामुळे मागील तीन वर्षांपासून त्यांच्या घरी पोपटांची नित्यनेमाने शाळा भरत आहे. वर्षभर दिसेनासे होणारे हे पोपट जुलै महिन्यात क्षीरसागर यांच्या घरी येतात आणि ऑगस्ट महिना संपेपर्यंत मुक्कामी राहता ...
वीस वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याच्या उद्देशाने मोहता ग्रुपने विविध षडयंत्र रचले. याच्या विरोधात कामगारांनी आवाजही उठविला पण, शुक्रवारी सायंकाळी मिल व्यवस्थापनाने जल व वायु प्रदुषणाचे कारण पुढे करुन मिलमधील विद्युत व पाणी ...