सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्मृतीमंदिर परिसराला भेट दिली. ...
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, सोमवारी सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाल्यास याचा फायदा होणार नसल्याचे, तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ...
राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे असले तरी या सरकारचे स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असे विधान करून एक दिवस उलटत नाही तोच अजितदादांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे तर्कवितर्कांना उत आला आहे. ...
दर दिवशी पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त रस्त्यावर लावणे शक्य नाही, असे स्पष्ट मत शहर पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. ...
आपल्याला कोरोनावर ‘कर्फ्यू’ लावायचा आहे आणि स्वत:ला अनलॉक करायचे आहे. त्यासाठी नियमांचे बंधन स्वत:वर ठेवावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ...
एका प्रवर्गात मोडूनही जो सन्मान वाघांच्या नशिबात आहे, तो फुलपाखरांच्या नशिबात मात्र नाही. वाघ मारल्यावर कठोर सजा होते, मात्र फुलपाखरे मारल्यावर कुणालाही सजा झाल्याची नोंद नाही. ...
या महिन्याच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या भयावह वेगाने वाढत गेल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे, असे असले तरी विदर्भात बरे होण्याचे प्रमाण राज्याच्या तुलनेत जास्त आहे. ...
शिवसेनेच्या मुखपत्रासाठी खा. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत 'राममंदिराच्या भूमीपूजनाला जाणार का?’, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, अजूनही अधिकृत तारीख आलेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल त्याची कल्पना नाही. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, असे उ ...