शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

विरोधकांनी देशाची माफी मागावी-मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:48 AM

मुंडेंच्या आठवणींनी गडकरी गहिवरले

परभणी : न्या़ ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूसंदर्भात खोटा प्रचार करणाऱ्या काँग्रेस, कम्युनिस्ट व काही मीडिया हाऊसने देशाची माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसमोर केली. मुख्यमंत्री म्हणाले की, न्या़ लोया यांच्या मृत्यू प्रकरणात काँग्रेस, कम्युनिस्ट व काही माध्यम घटकांनी संशयाचे जाळे तयार केले. जणू काही या मृत्यूकरीता भाजपचेच कोणी तरी नेते जबाबदार आहेत, असे वातावरण तयार केल गेले. थेट वार करता येत नाही म्हणून अमित शहा यांच्यावर मागच्या मार्गाने वार करण्याचा प्रयत्न केला़ न्या़ लोया यांच्या मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र सरकारने जो रिपोर्ट तयार केला होता, तो रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला आहे आणि एक प्रकारे मोठी चपराक काँग्रेसला लगावली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर गडकरी म्हणाले, देशातील काही पक्ष व काही प्रसारमाध्यमांनी गलिच्छ राजकारण केले. न्यायालयाच्या निकालानंतर सत्य बाहेर आले आहे़ खोटा प्रचार करणाºयांसाठी न्यायालयाचा निकाल हे उत्तर आहे़

मुंडेंच्या आठवणींनी गडकरी गहिवरलेअंबाजोगाई (जि. बीड) : गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या विकासाला दिशा दिली. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केले. आज ते नाहीत. हे दु:ख मनाला हेलावून टाकते. सहकारातही मी मुंडेंच्या प्रेरणेतूनच आज तीन साखर कारखान्यांची निर्मिती केली. ते असताना बीड जिल्ह्यात येण्याची संधी अनेकदा मिळाली. मात्र, त्यांच्या स्मृती आम्हाला कायम शक्ती देत राहतील, असे प्रतिपादन गडकरी यांनी येथे केले. अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस