शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

‘कौशल्य विकासा’त फक्त २३% रोजगार, ६ हजार कोटी खर्च करूनही अल्प यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 06:05 IST

महाराष्ट्रात ७ लाख लोकांना शिक्षण : ६ हजार कोटी खर्च करूनही अल्प यश

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात ‘रालोआ’चे पहिले सरकार स्थापन झाल्यावर वर्षभरात सन २०१५ मध्ये मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने’नुसार कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या फक्त २३ टक्के व्यक्तींना गेल्या पाच वर्षांत रोजगार मिळू शकला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत तिच्यावर ५,९०३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. गेल्या पाच वर्षांत एकूण ६८ लाख व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण दिले गेले. मात्र, त्यापैकी फक्त १५.५ लाख व्यक्तींना रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकली. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ७ लाख १२ हजार ३८३ व्यक्तींना कौशल्य शिक्षण दिले गेले व त्यापैकी फक्त ४७,८६४ जणांना रोजगार मिळू शकला.या योजनेनुसार ३७ क्षेत्रांतील १,८०० प्रकारच्या कामांसाठी कौशल्य शिक्षण दिले जाते. देशभरात यासाठी एकूण १३,२०० खासगी प्रशिक्षण केंद्रांना मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी नियमांचे पालन न केल्याबद्दल ३०४ केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली, अशी माहितीही कौशल्य विकास मंत्रालयाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून मिळते.योजनेची संथ प्रगतीवष प्रशिक्षित रोजगार२०१६-१७ २.२३ लाख २.८० लाख२०१७-१८ २१.५४ लाख ४.५३ लाख२०१८-१९ १८.९४ लाख ६.७१ लाख२०१९-२० २५.३८ लाख ४.२३ लाख

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र