शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

'ही' एक चूक अन् मिस्त्रींनी गमावला जीव; आज अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 09:32 IST

कारने २० किलाेमीटर अंतर ९ मिनिटांत पार केल्याचे समाेर आले आहे...

मुंबई/कासा : भरधाव कारने केलेले चुकीचे ओव्हरटेक आणि गाडी लेनमध्ये आणताना चालकाचा चुकलेला अंदाज यामुळे उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासह दोघांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यांच्या कारने २० किलाेमीटर अंतर ९ मिनिटांत पार केल्याचे समाेर आले.वेगाचा अंदाज चुकल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती पुलाच्या कठड्यावर धडकली. चालक डॉ. अनाहिता पंडोल आणि मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावलेले नसल्याने अपघात होताच एअर बॅग उघडली नाही, असे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी सांगितले. डॉ. अनाहिता आणि त्यांचे पती दरायुस यांना वापी येथील रुग्णालयातून गिरगावच्या सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात हलविले आहे. आज अंत्यसंस्कार शवविच्छेदन अहवालात सायरस यांचा जबर मार व त्यामुळे झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. मंगळवारी, ६ सप्टेंबरला त्यांच्या पार्थिवावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

 

टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्रीTataटाटाAccidentअपघात