शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

'ही' एक चूक अन् मिस्त्रींनी गमावला जीव; आज अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 09:32 IST

कारने २० किलाेमीटर अंतर ९ मिनिटांत पार केल्याचे समाेर आले आहे...

मुंबई/कासा : भरधाव कारने केलेले चुकीचे ओव्हरटेक आणि गाडी लेनमध्ये आणताना चालकाचा चुकलेला अंदाज यामुळे उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्यासह दोघांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यांच्या कारने २० किलाेमीटर अंतर ९ मिनिटांत पार केल्याचे समाेर आले.वेगाचा अंदाज चुकल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती पुलाच्या कठड्यावर धडकली. चालक डॉ. अनाहिता पंडोल आणि मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावलेले नसल्याने अपघात होताच एअर बॅग उघडली नाही, असे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी सांगितले. डॉ. अनाहिता आणि त्यांचे पती दरायुस यांना वापी येथील रुग्णालयातून गिरगावच्या सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात हलविले आहे. आज अंत्यसंस्कार शवविच्छेदन अहवालात सायरस यांचा जबर मार व त्यामुळे झालेल्या जखमांमुळे मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. मंगळवारी, ६ सप्टेंबरला त्यांच्या पार्थिवावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

 

टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्रीTataटाटाAccidentअपघात