शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला एक कोटीचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:38 IST

प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशांचे पालन न करण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने शनिवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे

नवी दिल्ली : प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशांचे पालन न करण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने शनिवारी महाराष्ट्रप्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रदूषणासाठी कारणीभूत कंपन्यांना प्रत्येकी पाच लाखांचा दंडही आकारला आहे. एमपीसीबीला हा निधी १ नोव्हेंबरच्या आधी पर्यावरणाच्या पुनर्वसनासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करावयाचा आहे.लवादाने १८ जानेवारी २०१५ रोजी एमपीसीबीला मुंबईतील माहूल, अंबापाडा आणि चेंबूर परिसरात होत असलेल्या प्रदूषणाला नियंत्रणात आणण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. हवेतील आरोग्यासाठी घातक असलेल्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी लवादाने मंडळाला दोन महिन्यांची मुदत दिली होती. त्रस्त झालेल्या नागरिकांनी याबाबत लवादाकडे दाद मागितली होती. हे नागरिक २०१४ पासून परिसरातील बीपीसीएल, एचपीसीएल, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) आणि सीलॉर्ड्स कंटेनर्स लिमिटेड या कंपन्यांविरोधात लढत होते. लवादाने या कंपन्यांवरही प्रत्येकी पाच लाखांचा दंड आकारला आहे.कंपन्यांनी मात्र लवादाने दिलेल्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. परंतु लवादाच्या निर्देशांचे पालन झालेच पाहिजे, असे सांगत कोर्टाने यात हस्तक्षेपास नकार दिला होता. आराखडा तयार करण्यात अपयशी ठरल्यानंतर तक्रारदारांनी २०१६ मध्ये हरित लवादाकडे आदेशाच्या अंमलबजावणीसाठी अर्ज केला होता. त्यावर लवादाने आराखडा तयार करण्यासाठी सहा शास्त्रज्ञांची कमिटी नेमून दिली होती. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रpollutionप्रदूषण