शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राज्यात दीड कोटी नागरिकांना लसीच्या दुसऱ्या डोसची प्रतीक्षा, दोन्ही डोस घेणारे फक्त ३५ लाख नागरिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 07:49 IST

१ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले. मात्र लसच नसल्यामुळे या वयोगटात फक्त पाच लाख लोकांनाच पहिला डोस मिळू शकला आहे.

अतुल कुलकर्णी -

मुंबई : देशात सर्वाधिक लसीकरण झालेल्या महाराष्ट्रात एकूण १ कोटी ८४ लाख ०७ हजार ४६५ लोकांनी लसीचे एक किंवा दोन डोस घेतले आहेत. मात्र त्यानंतरही सर्व वयोगटातील मिळून १ कोटी ४९ लाख १० हजार २५८ लोकांना लसीचा दुसरा डोस देणे बाकी आहे. यात सर्वाधिक प्रमाण ४५ वर्षांवरील लोकांचे आहे. दोन्ही डोस घेणारे फक्त ३४ लाख ९७ हजार २०७ लोक आहेत.

१ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले. मात्र लसच नसल्यामुळे या वयोगटात फक्त पाच लाख लोकांनाच पहिला डोस मिळू शकला आहे.

हेल्थ केअर वर्कर्स या गटात११,३०,७५२ लोकांनी पहिला डोस घेतला असून, ६,७४,४५४ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रन्टलाईन वर्कर्स गटात १५,१८,६०० लोकांनी पहिला डोस घेतला. ६,३७,०१३ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.  ४५ वर्षांवरील वयोगटात १ कोटी १७ लाख ५० हजार ३८८ लोकांना पहिला डोस मिळाला. त्यापैकी २१ लाख ८५ हजार ७४० लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. 

दुसरा डोस बाकी - - ४,४६,२९८ हेल्थ केअर वर्कर्स- ८,८१,५८७ फ्रन्टलाईन वर्कर्स  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र