शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आता राखीव निकाल लावण्याचे आव्हान!, हजारो विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 5:20 AM

चार महिन्यांपासून निकाल न लावल्यामुळे सातत्याने टीकेचे धनी बनलेल्या मुंबई विद्यापीठाने सर्वच ४७७ निकाल जाहीर करून सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी अद्याप ९ हजार ७३० विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.

मुंबई : चार महिन्यांपासून निकाल न लावल्यामुळे सातत्याने टीकेचे धनी बनलेल्या मुंबई विद्यापीठाने सर्वच ४७७ निकाल जाहीर करून सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी अद्याप ९ हजार ७३० विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत. विविध परीक्षेतील हे विद्यार्थी असून, त्यांच्याबरोबरच पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जांचा आकडा हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे आता हे निकाल लावण्याचे आव्हान आहे.विद्यापीठाचे निकाल जाहीर झाले असले तरी अजूनही हजारो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली नाही. त्यातच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २५ सप्टेंबर शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या मुदतीपूर्वी विद्यापीठ दोन्ही निकाल कसे लावणार आहे, याकडे विद्यार्थ्यांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, अजून काही दिवस मुंबई विद्यापीठाचा सर्व कारभार हा प्रभारी खांद्यावरच राहणार असल्याचे चिन्ह आहे. त्यामुळे सध्या फक्त उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल यावर विद्यापीठाने पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.विद्यापीठाने राखून ठेवलेल्या निकालांमध्ये काही विद्यार्थ्यांना हजर असून गैरहजर दाखवले होते, त्यांचा प्रश्न अजून सुटलेला नाही. तर उत्तरपत्रिकांच्या सरमिसळीचा प्रश्नही विद्यापीठाला पूर्णपणे सोडवण्यात यश आलेले नाही.>लवकरच निकाल जाहीर करणारमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले की, राखीव निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे. लवकरच निकाल जाहीर करण्यात येतील. राखीव सर्व निकाल पदव्युत्तर प्रवेशाची मुदत संपण्यापूर्वी जाहीर व्हावेत, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.