शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

“ठाकरे सरकारकडून 'अर्थसंकल्पीय अधिवेशना'तून जनतेला काहीच मिळालं नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 11:06 IST

जनतेच्या घोर निराशेने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली, असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकाराला लगावला.

मुंबई : राज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे मुदतीपूर्वीच संस्थगित करावे लागेले. तर ठाकरे सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशना'तून जनतेला काहीच मिळालं नसल्याचा आरोप भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं हे अधिवेशन असेल, अशी आमची अपेक्षा होती. तसेच या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपली छाप दाखवतील असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. आमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला नको, म्हणून उद्धव ठाकरे यांनी सभागृहातून नेहमी पळ काढायचा प्रयत्न केला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील जनतेच्या घोर निराशेने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकाराला लगावला.

तर शेतकऱ्यांच्या मुद्यावरून सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील अवाकाळीग्रस्त शेतकरी व सांगली, कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिवेशनातून काहीही मिळालं नसल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. तर पुढील अधिवेशनात तरी मुख्यमंत्री हे संपूर्ण काळ सभागृहात उपस्थित राहून, आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देतील, अशी अपेक्षा असल्याचं पाटील म्हणाले.

२४ फेब्रुवारी पासून सुरु झालेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, जगभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या भीतीमुळे एक आठवडा आधीच गुंडाळण्यात आले. या अधिवेशनात विधान परिषदेत २०१८ तारांकित प्रश्न आले होते. त्यातील ९०० प्रश्न स्वीकृत झाले तर अवघ्या ६३ प्रश्नांना मंत्र्यांनी सभागृहात उत्तरे दिली.