शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

मुंबईतील एकही पूल धोकादायक नाही

By admin | Updated: August 6, 2016 01:39 IST

कोकणातील महाड येथील भीषण दुर्घटनेमुळे मुंबईतील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबई : कोकणातील महाड येथील भीषण दुर्घटनेमुळे मुंबईतील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परंतु मुंबईतील एकही पूल धोकादायक नसल्याचा दावा महापालिकेने शुक्रवारी केला. त्याचवेळी या पुलांच्या स्थैर्याची मात्र चाचपणी करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.पुलांचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे मुंबईतील ३४ पूल धोकादायक ठरविण्यात आले होते. या पुलांच्या दुरुस्तीसाठी सल्लागार नेमण्यात येणार होता. मात्र २०१४ सालापासून कारवाई झाली नाही. महाडमधील दुर्घटनेनंतर महापालिकेची झोप उडाली आहे. त्यामुळे लपवाछपवीचा कारभार सुरू असून, ब्रिटिशकालीन पुलांची खबरही प्रशासनाला नाही. याउलट एकही पूल धोकादायक नाही, असा दावा पालिकेने केला आहे. दरम्यान, पुलांसाठी सल्लागार नेमण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुलांचे स्थैर्य लवकरच तपासण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले. शहरातील पुलांसाठी सल्लागार म्हणून पी.डी. देसाई असोसिएट्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना ६३ लाख १८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. पश्चिम उपनगरांतील पुलांसाठी ‘सी. व्ही. कांड’ यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना १ कोटी ५ लाख देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)