शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

..अन्यथा फडणवीस साहेब वेडेवाकडे जन्माला आले असते: रुपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 17:40 IST

मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेचे काळे झेंडे दाखवून स्वागत होत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली असून आज ही यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आघाडी सरकारने काय केले म्हणणाऱ्या फडणवीस यांना आमच्या सरकारने पोलियो डोस पाजले नसते तर ते वेडेवाकडे जन्माला आले असते. असा खोचक टोला चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.

चाकणकर पुढे म्हणाल्यात की, मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेचे काळे झेंडे दाखवून स्वागत होत आहे. फडणवीस सरकारच पाच वर्षात पापाचा घडा एवढा भरला आहे,की त्यांना जनते समोर जाताना भीती वाटत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने गेल्या ७० वर्षात काय केलं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जर आघाडीच्या सरकारने पोलिओचा डोस दिला नसता, तर ते वेडेवाकडे जन्माला आले असते. अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली.

राज्यात महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राज्यातील सर्वात अपयशी गृहमंत्री म्हणून फडणवीस ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. लोकांमध्ये जायला मुख्यमंत्र्यांना भीती वाटते. त्यामुळे ते आपल्या यात्रा पोलीस बंदोबस्तात काढत असल्याचा आरोप सुद्धा चाकणकर यांनी यावेळी केला.