शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नवी मुंबई-‘गेट वे’ प्रकल्प दोन वर्षांत

By admin | Updated: July 27, 2016 02:31 IST

वाहतूक आणि पर्यावरणावरील ताण कमी करण्याकरीता जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची राज्य सरकारची योजना असून नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया हा जलवाहतूक प्रकल्प

मुंबई : वाहतूक आणि पर्यावरणावरील ताण कमी करण्याकरीता जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची राज्य सरकारची योजना असून नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया हा जलवाहतूक प्रकल्प मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.संदीप नाईक, पांडुरंग बरोरा, जितेंद्र आव्हाड यांच्या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया जलवाहतुकीचा मार्ग तयार करण्यासाठी साधारणपणे १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. असे असले तरी या मार्गावरील सर्व सुरक्षा तपासून साधारणपणे मार्च २०१८ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात या मार्गावरील जलवाहतूक सुरू होईल. नवीन भाऊचा धक्का (मुंबई) ते नेरु ळ, नवी मुंबई अशी जलवाहतूक व्यवस्था तयार करण्यात येत आहे. पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतूक सुरू करण्यासाठी नवीन भाऊचा धक्का येथे मुंबई बंदर विश्वस्त मंडळ, केंद्र शासन, तसेच नेरु ळ- नवी मुंबई येथे सिडको आणि अलिबागच्या मांडवा येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामाफत जलप्रवासी टर्मिनलची उभारणी करण्यात येत आहे. मांडवा येथे करावयाच्या जलप्रवासी प्रकल्प टर्मिनलच्या कामाची निविदा निश्चित करण्यात आली असून याचे काम लवकरच सुरू होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी, बंदरे विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, जलवाहतुकीच्या अंतर्गत भाऊचा धक्का येथील ११० कोटीचे काम पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून होणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. धक्क्यावर लाट अडविण्यासाठी १३५ कोटींचे काम असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. बांद्रा ते दहिसर मार्गावर जलवाहतूक सुरु करण्याच्या सूचनेचा विचार केला जाईल. त्यासाठी सल्लागार नेमून त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर मग त्याबाबत निर्णय घेतला जाईल. (विशेष प्रतिनिधी)नवी मुंंबई विमानतळाच्या अडचणी व अडथळे असून कधी दूर करणार अशी विचारणा पतंगराव कदम यांनी केली, तेव्हा या विमानतळासाठी शासकीय अडथळे नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.