शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मराठा आंदोलकाची प्रकृती बिघडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 03:18 IST

न्यायासाठी सभागृहात आक्रमक भूमिका मांडणार; देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : भरती प्रक्रियेतील तरुणांना नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी मराठा उमेदवारांचे आझाद मैदानात २७ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. रविवारी सकाळी आंदोलक अतिष पाटील यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार करून दुपारी सोडण्यात आले.विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार नितेश राणे यांनी आंदोलक मराठा समाजाच्या तरुणांची भेट घेतली. महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६२ मधील कलम १८ अन्वये काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून २०१४ सालच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना तत्काळ नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी मराठा उमेदवारांचे २७ दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. रविवारी सकाळी आंदोलक अतिष पाटील हे दोन वेळा चक्करयेऊन पडले.२७ दिवसांपासून मराठा समाजाच्या तरुणांचे आंदोलन सुरू आहे. मात्र त्यांना न्याय देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. याबाबत आम्ही विधिमंडळ सभागृहात आक्रमक भूमिका मांडू, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.तरतुदींना स्थगिती दिलेली नाहीफडणवीस म्हणाले की, मराठा समाजाच्या तरुणांना कायद्यातील तरतुदींनुसार नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा विधिमंडळाने एकमताने संमत केला होता. न्यायालयानेही अद्याप हा कायदा अमान्य केलेला नाही. उपोषणाला बसलेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळाल्या पाहिजेत.कायद्यातील तरतुदींप्रमाणे सरकारने कार्यवाही करणे आवश्यक आहे. हा कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेही तरतुदींना कोणतीही स्थगिती दिलेली नाही.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस