शहरं
Join us  
Trending Stories
1
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
2
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
3
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
4
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
5
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
6
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
7
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
8
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
9
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
10
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
11
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
12
मलायका-अर्जुनचं खरंच ब्रेकअप झालं का? मॅनेजर म्हणते- "ते अजूनही..."
13
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
14
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले
15
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
16
'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी
17
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
18
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
19
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
20
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

सरकारकडून माझे आणि कार्यकर्त्यांचे फोन टॅप होत आहेत : राजू शेट्टींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 4:37 PM

रकारकडून माझे आणि माझ्या कार्यकर्त्यांचे फोन टॅप होत आहेत असा गंभीर आरोप खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केला आहे. 

पुणे : सरकारकडून माझे आणि माझ्या कार्यकर्त्यांचे फोन टॅप होत आहेत असा गंभीर आरोप खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केला आहे. 

          स्वाभिमानी शेतकरी संघटना  सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीच्या रकमेसाठी आक्रमक झाली असून खासदार शेट्टी मुख्यमंत्र्यांसह भाजप सरकारवरही टीका करत आहेत. मात्र पुण्यात त्यांनी त्यांचे व कार्यकर्त्यांचे मोबाईलवरून संभाषण सुरु असताना फोन टॅप होत  असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात ते म्हणाले की, माझे आणि ज्या कार्यकर्त्यांचे फोन झाले त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे ही आमच्या मूलभूत हक्कांवर गदा  आहे असेही ते म्हणाले.        खासदार असलेल्या शेट्टी यांनी थेट सरकारवर हा आरोप केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आरोपांना भाजपकडून काय उत्तर मिळते हेच भविष्यात बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारणBJPभाजपा