शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

माझी कृषी योजना : वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:41 IST

दरवर्षी  तीन जणांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

राज्यात असे अनेक जाणकार शेतकरी आहेत ज्यांनी शेती क्षेत्रात मोठे ज्ञान मिळविलेले असून, कोणती पिके केव्हा घ्यावीत, खताची मात्रा किती असावी, कोणते औषध फवारणी करावे. बाजारपेठेत माल कसा न्यावा, याबाबत सखोल ज्ञान असते. अशा शेतकऱ्यांनी आपले ज्ञान आपल्या परिसरातील, गावातील शेतकऱ्यांना देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार योजना आणलेली आहे. या योजनेची सुरुवात ९४-९५ या साली करण्यात आली. दरवर्षी  तीन जणांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

आपले शेती ज्ञान इतर शेतकऱ्यांना देणारे शेतकरी किंवा स्वत: शेती न करता, पत्रकारिता, संस्था किंवा इतर मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात, अशा लोकांना किंवा शेती क्षेत्राशी संबंधित कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडुळ शेती आदी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारासाठी निवडले जाते. प्रत्येकी ३० हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन कार्यक्रमात सपत्नीक सत्कार करण्यात येतो. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी