शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

माझी कृषी योजना : जिजामाता कृषिभूषण पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 20:30 IST

राज्यातून दरवर्षी पाच शेतकरी महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

शेती व्यवयासात महिलांचे सर्वात मोठे योगदान असते. शेतीतील कोणतेही काम महिलांशिवाय पूर्ण होत नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला शेतीत कष्ट घेत असतात, तसेच अशा अनेक महिला आहेत, ज्यांनी स्वकर्तृत्वाने शेती क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.

शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग व योगदान लक्षात घेऊन, तसेच त्यांच्या कार्याचा यशोचित गौरव  व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी याकरिता महाराष्ट्र शासनाने जिजामाता कृषिभूषण पुरस्कार योजना आणलेली आहे. ही योजना शासनाने सन १९९५ मध्ये सुरू केली.  २०१४ अखेरपर्यंत राज्यातील ९५ महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

राज्यातून दरवर्षी पाच शेतकरी महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. प्रत्येकी ५० हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह, तसेच पतीसह सत्कार, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार निवडीसाठी कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीमार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून निवड करण्यात येते. निवड झालेल्या महिलांना कार्यक्रमादरम्यान पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी