शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

मुंंबईसह कोकणात जिवाची काहिली!

By admin | Published: February 18, 2017 4:14 AM

गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असून उन्हाच्या तीव्र झळांनी महाराष्ट्र तापला आहे. शुक्रवारीही पारा चढाच होता.

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असून उन्हाच्या तीव्र झळांनी महाराष्ट्र तापला आहे. शुक्रवारीही पारा चढाच होता. विशेषत: कोकण किनारपट्टीतील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.मुंबईसह कोकण, गोव्याच्या किमान व कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे़ कोकणातील अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ६ ते ८ अंशाने वाढ झाली आहे़ किमान तापमानातही ५ अंशांपर्यंत वाढ झाली आहे़ मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशाच्या आसपास असून ऐन दुपारी ऊन्हाचा चांगलाच कडाका असून, उष्ण वारेही वाहत असल्याने मुंबईकरांच्या जिवाची काहिली होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३८़९ अंश सेल्सिअस तर, सर्वांत कमी तापमान अहमदनगर येथे १२़९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ झाली आहे़ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश तसेच विदर्भातील काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे़ प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३२़२, जळगाव ३५, महाबळेश्वर २८़१, मालेगाव ३६़२़, नाशिक ३२़६, सांगली ३४़६, सातारा ३३़५, मुंबई ३७़५, अलिबाग ३५़६, रत्नागिरी ३८़९, पणजी ३४़५, डहाणू ३६़६, उस्मानाबाद ३३़४, औरंगाबाद ३४़२, परभणी ३४़५, बीड ३३़६, अकोला ३६़८, अमरावती ३४़६, बुलढाणा ३४़५, ब्रम्हपुरी ३६़१, चंद्रपूर ३५़४, गोंदिया ३३़२, नागपूर ३३़९, वाशिम ३१़२, वर्धा ३५, यवतमाळ ३४़ (प्रतिनिधी)