मुंबईच्या चाकरमान्यांना रेल्वे भाडेवाढीचा फटका!
By Admin | Updated: June 22, 2014 00:50 IST2014-06-22T00:50:26+5:302014-06-22T00:50:26+5:30
नवनिर्वाचित मोदी सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीचा मुंबईकरांना भलताच फटका बसला असून, 25 जूनपासून हे वाढीव भाडे लागू होणार असल्याने मुंबईकर चाकरमान्यांचे कंबरडे मोडणार आहे.

मुंबईच्या चाकरमान्यांना रेल्वे भाडेवाढीचा फटका!
>मुंबई : नवनिर्वाचित मोदी सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीचा मुंबईकरांना भलताच फटका बसला असून, 25 जूनपासून हे वाढीव भाडे लागू होणार असल्याने मुंबईकर चाकरमान्यांचे कंबरडे मोडणार आहे.
नव्या रेल्वे भाडेवाढीच्या प्रस्तावानुसार, छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून डोंबिवली आणि कल्याणच्या सिंगल प्रवासाकरिता प्रवाशांना आता 2क् रुपये मोजावे लागणार आहेत. तर छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून कजर्त आणि कसारार्पयतच्या सिंगल प्रवासाकरिता प्रवाशांना अनुक्रमे 3क्, 35 रुपये मोजावे लागणार आहेत. एका महिन्याच्या पासाकरिता छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून दादर्पयतच्या प्रवासाठी 15क् रुपये मोजावे लागणार आहेत तर ठाण्यार्पयतच्या प्रवासासाठी 33क् रुपये मोजावे लागणार आहेत. डोंबिवलीर्पयत 48क्, वाशी 38क्, पनवेल 55क्, कल्याण 495, कजर्त 795 आणि कसा:यार्पयतच्या पासासाठी 96क् रुपये मोजावे लागणार आहेत.
लोकलच्या फस्र्ट क्लासच्या सिंगल प्रवासाकरिता छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून दादर्पयत 5क् रुपये मोजावे लागणार आहेत. घाटकोपर्पयत 1क्5, ठाणो 14क्, डोंबिवली 16क्, वाशी 14क्, पनवेल 165, कल्याण 165, कजर्त 22क् आणि कसा:यार्पयतच्या प्रवासाकरिता 245 रुपये मोजावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)