शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

मुंबई ते लातूर नवा राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 04:28 IST

मुंबई ते लातूर असा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. मुंबई ते पुणे असा जुना रस्ता तयार आहे. त्यामुळे आता तळेगाव दाभाडे ते लातूर या पुढील रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे.

- अभिजित कोळपेपुणे - मुंबई ते लातूर असा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. मुंबई ते पुणे असा जुना रस्ता तयार आहे. त्यामुळे आता तळेगाव दाभाडे ते लातूर या पुढील रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे ते न्हावरा, तर दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी-जामखेड बीड ते लातूर असा मार्ग करण्यात येणार असून, एकूण ५५० किलोमीटरचा हा नवा ‘राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी’ नावाने ओळखला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.या नव्या राष्टÑीय महामार्गामुळे लातूरला जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. पूर्वी पुण्याहून बीड-लातूरला जाण्यासाठी पुणे-अहमदनगर आणि पुणे-सोलापूर मार्ग असे दोन पर्याय होते. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राज्य महामार्ग म्हणून चाकण ते न्हावरा असे नियोजित केले होते. त्यातील चाकण ते शिक्रापूर हा चारपदरी रस्ता सुस्थितीत असून वापरात आहे. तर शिक्रापूर ते न्हावरा असा ३६.९ किलोमीटरच्या रस्त्यासाठी सर्व्हे करून एका बाजूचे भूसंपादन करून संबंधित शेतकºयांना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मोबदला यापूर्वीच देण्यात आला आहे. सहा ते आठ महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे़३६ किलोमीटरचा रस्ता रखडला- शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ते न्हावरा असा ३६.९ किलोमीटरचा रस्ता रखडला आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी मागील काही वर्षांपासून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व्हे करून एका बाजूने भूसंपादन करून दोन वर्षांपूर्वी शेतकºयांना मोबदलाही दिला आहे.- मात्र प्रत्यक्ष कामाला मुहूर्त लागला नाही. तळेगाव दाभाडेमार्गे बीड-लातूरला जाणाºया महामार्गावर चाकणच्या आंबेठाण चौकातून भुयारी मार्ग, तर पुणे-नाशिक महामार्गावर उड्डाणपूल बनवण्यात येणार आहे. तसेच पुढे शिक्रापूर येथे होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन या मार्गावर भुयारी, तर पुणे-अहमदनगर मार्गावर उड्डाणपूल प्रस्तावित आहे.वाढीव मोबदला द्याराज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी शिक्रापूर ते न्हावरा असा ३६.९ किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी एका बाजूने भूसंपादन केले आहे. शिक्रापूर ते न्हावरा या रस्त्यासाठी एका बाजूने झालेले भूसंपादनातील काही शेतकºयांनी आता नव्याने वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्गMaharashtraमहाराष्ट्र