शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 17:58 IST

Indian Army Jawan Murali Naik Martyred: भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धादरम्यान मुंबईतील घाटकोपर येथील जवानाला वीरमरण आले.

भारत पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली. मुरली श्रीराम नाईक (वय, २३) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून तो मुंबईतील घाटकोपर परिसरातील पंतनगर येथील रहिवासी होता. जम्मू काश्मीर येथे कर्तव्य करीत असताना शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजता भारत पाकिस्तान युद्ध चालू असताना शहीद झाले आहेत. 

शहीद जवान मुरली श्रीराम नाईक २०२२ मध्ये भारतीय सैन्यात तैनात झाला. त्याची नाशिक येथील देवळाली येथे ट्रेनिंग झाली. पहिल्यांदा त्याची पोस्टींग आसाम येथे झाली. त्यानंतर ते पंजाब येथे तैनातीस असताना त्यांना युद्धादरम्यान जम्मू काश्मीरमध्ये उरी या ठिकाणी कर्तव्य देण्यात आले. मात्र, भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धादरम्यान त्याला वीरमरण आले. शहीद जवान मुरली श्रीराम नाईक यांचे मृतदेह अंत्य विधिकारिता आंध्र प्रदेशातील येथील मूळ गावी कल्की तांडा येथे उद्या (१० मे २०२५) घेऊन जाणार आहेत. 

लष्करात तैनात असणारे भारतीय जवान मुरली नाईक यांना वीरमरण आले. त्यांचे हे सर्वोच्च बलिदान देश कायम स्मरणात ठेवेल. या कठीण प्रसंगात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत, अशा शब्दांत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शहीद जवान मुरली नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली.

टॅग्स :MumbaiमुंबईIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान