शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 06:12 IST

कृषी विभागात सध्या  विविध संवर्गत सुमारे २७ हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. यापूर्वी या विभागात बदल्यांच्या अधिकारांचे शासन स्तरावर केंद्रीकरण झाले होते.

मुंबई : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे विकेंद्रीकरण केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी अशा विकेंद्रीकरणाचा आग्रह धरला असला तरी इतर मंत्र्यांनी अद्याप तसे केलेले नाही.

कृषी विभागात सध्या  विविध संवर्गत सुमारे २७ हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. यापूर्वी या विभागात बदल्यांच्या अधिकारांचे शासन स्तरावर केंद्रीकरण झाले होते. मात्र, आता नवीन शासन निर्णयानुसार कृषी संचालक या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियमित व मुदतपूर्व बदल्या पूर्वीप्रमाणेच मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने केल्या जाणार असून कृषी सहसंचालक व अधीक्षक कृषी अधिकारी या केवळ दोनच संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या कृषिमंत्री यांच्या मान्यतेने होणार आहेत.

त्यापेक्षा निम्न संवर्गातील कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी या तीन संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार आता कृषी आयुक्त यांना प्रदान करण्यात आले आहेत. 

गट ‘क’ मधील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पूर्वीप्रमाणे कृषी सहसंचालक यांच्यामार्फत करण्यात येतील. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत  पारदर्शकता आणण्यासाठी  कृषी विभागाने जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला आहे.   

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेAgriculture Sectorशेती क्षेत्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार