शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

महाराष्ट्रात सर्वाधिक भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 5:28 AM

भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. सन २०१६मध्ये १,०१६ अर्थात देशाच्या २२.९ टक्के प्रकरणे एकट्या महाराष्टÑातील असून, या श्रेणीत सलग तिस-यांदा राज्य अव्वल  ठरले आहे.

मुंबई : भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. सन २०१६मध्ये १,०१६ अर्थात देशाच्या २२.९ टक्के प्रकरणे एकट्या महाराष्टÑातील असून, या श्रेणीत सलग तिस-यांदा राज्य अव्वल  ठरले आहे.नॅॅशनल क्राइम रेकॉडर््स ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, महाराष्टÑ २०१५ व २०१४मध्येदेखील आघाडीवर होता. मात्र, त्या वेळी अनुक्रमे १,२७९ व १,३१६ प्रकरणे समोर आली होती. त्यानुसार प्रकरणे कमी होत असल्याचा ट्रेण्ड दिसून येत असून, तीच एक सकारात्मक बाब मानली जात आहे. महाराष्टÑानंतर या श्रेणीत दुसरा क्रमांक ओडिशाचा आहे. मात्र तेथील प्रकरणांची संख्या फक्त ५६९ आहे.भ्रष्टाचाराची २०१६मध्ये सर्वाधिक १८५ प्रकरणे सांस्कृतिक राजधानी पुण्यात समोर आली आहेत. नाशकात १५३, नागपुरात १३५, ठाणे व औरंगाबाद प्रत्येकी १२०, अमरावतीत ११० व नांदेडातील १०३ प्रकरणांचा समावेश आहे. सर्वांत कमी ५० प्रकरणे मुंबईतील आहेत.तिस-यांदा अव्वल गुन्ह्यांचा विचार केल्यास यात देशाची राजधानी दिल्लीच आघाडीवर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही बंगळुरूनंतर तिसºया स्थानी आहे. सन २०१६मध्ये मुंबईत ३९ हजार ६१७ गुन्ह्यांची नोंद झाली. मात्र हा आकडा २०१५च्या ४२ हजार ९४०च्या तुलनेत कमी झाल्याची सकारात्मक नोंद अहवालात आहे.

 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार