शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

राज्यात १४ लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त; दिवसभरात १८० मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 09:30 IST

राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या ५७ हजार ८५२ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. बुधवारी दिवसभरात २३,३७१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोविडमुक्त झाले.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.५१ टक्के, तर मृत्युदर १९.४३ टक्के आहे. सध्या राज्यात १ लाख ५८ हजार ८५२ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात ८,१४२ रुग्ण आढळले, तर १८० मृत्यूंची नोंद झाली. बाधितांची एकूण संख्या १६ लाख १७ हजार ६५८ झाली असून बळींची संख्या ४२,६३३ आहे.

९१ ते १०० वयोगटातील २,८९२ ज्येष्ठ बाधित - 

- राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या ५७ हजार ८५२ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे.- चार वयोगटांतील रुग्णसंख्या दोन लाखांहून अधिक असून ३१ ते ४० वयोगटात ३ लाख ३७ हजार ७७७, ४१ ते ५० वयोगटात २ लाख ८४ हजार १९४, ५१ ते ६० वयोगटात २ लाख ५४ हजार २००, तर २१ ते ३० वयोगटात २ लाख ६८ हजार ५५ रुग्ण आहेत.- ९१ ते १०० वयोगटातील २,८९२ ज्येष्ठांना कोरोनाचा संसर्ग झाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र