शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मान्सूनचा मुहूर्त लांबला; राज्यात १० जूनला येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 06:29 IST

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतात मान्सून विलंबाने दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबई : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतात मान्सून विलंबाने दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अंदमानच्या समुद्रात दाखल झालेला मान्सून उत्तर दिशेला किंचितसा पुढे सरकला असून, तो १ जून रोजी म्यानमार आणि श्रीलंकेत दाखल होईल; तर केरळमध्ये पोहोचण्यास ६ जून उजाडणार आहे. त्यामुळे मुंबईत सर्वसाधारण १० जूननंतर मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.मान्सून केरळात ६ जूनला दाखल होईल, मात्र या वेळापत्रकात दोन दिवस मागेपुढे होतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सर्वसाधारणपणे मान्सून १ जून रोजी केरळात स्थिरावतो.>काही राज्यांत पाऊसगेल्या २४ तासांत सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा आणि ओरिसाच्या उत्तर भागात हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम हिमालयावर हलक्या पावसाची नोंद झाली आहे.पावसाचा अंदाजओडिशा, दक्षिण कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम हिमालयावर काही ठिकाणी २४ तासांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.३०० कुटुंबे बेघरच्त्रिपुरात झालेल्या पावसामुळे उत्तर त्रिपुरा, उनाकोटी आणि धलाई जिल्ह्यातील शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. २५ मे रोजीच्या नोंदीनुसार ३००हून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत.च्२३ आणि २४ मे रोजीच्या नोंदीनुसार बांगलादेश, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, मिझोरम आणि नागालँडमधील काही भागात मध्यम आणि मोठ्या पावसाची नोंद झाली आहे.च्मदतीसाठी प्रशासनाकडून बचावकार्य हाती घेण्यात आले असून, पावसाचा जोर आता कमी झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस