शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

मोदींनी आधी मुंबई महापालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी : राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 20:30 IST

स्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी असं म्हणत टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली पाणी तुंबल्यानंतर मुंबईची चर्चा होतो, तोवर मुंबईकडे कुणाचंही लक्ष नसतं,बाहेरून येणा-या लोंढ्यांमुळे मुंबई बकाल झाली असं ते म्हणाले.

मुंबई, दि. 1 - स्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी असं म्हणत टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.  दादरच्या ब्राह्मण सेवा मंडळात आज राज ठाकरेंची मुलाखत झाली त्यावेळी ते बोलत होते. 

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. याबाबत बोलताना राज ठाकरेंनी मुंबई महानगरपालिका, शिवसेना आणि भाजपावर टीकास्त्र सोडलं. स्वच्छ भारत अभियान राबवणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयातील साफसफाई करावी असं ते म्हणाले.

महानगरपालिकेतील टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली, पाणी तुंबल्यानंतर मुंबईची चर्चा होतो, तोवर मुंबईकडे कुणाचंही लक्ष नसतं, असं राज म्हणाले.  यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतियांवर निशाणा साधला.  बाहेरून येणा-या लोंढ्यांमुळे मुंबई बकाल झाली असं ते म्हणाले.  लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान आणि ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांनी राज यांची मुलाखत घेतली. मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राज यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. 

मुलाखतीतील मुद्दे - 

महाराष्ट्रात निर्माण होणा-या नोकरीच्या संधी मराठी तरूणांना द्या , आरक्षणाची गरजच नाही - राज ठाकरे

माझ्या हातात सत्ता द्या, मी दाखवतो पूर्णवेळ कसं राजकारण करतात : राज ठाकरे

अमितची प्रकृती उत्तम आहे , बाप्पाच्या कृपेने अमितचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत : राज ठाकरे.

महाराष्ट्रात निर्माण होणा-या नोकरीच्या संधी मराठी तरूणांना द्या , आरक्षणाची गरजच नाही - राज ठाकरे

मुंबई: इतर पक्ष संपवण्याचं पंतप्रधान मोदींचं राजकारण - राज ठाकरे.

मुंबई: पदाधिका-यांच्या कामाचा आढावा घेतोय - राज ठाकरे.

मुंबई: संघटना बांधणीमध्ये मी नेत्यांना दूर ठेवलं हे म्हणणं चुकीचं आहे : राज ठाकरे

मुंबई: टक्क्यांच्या राजकारणाने मुंबईची वाट लावली : राज ठाकरे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMumbaiमुंबईMumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार